महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थांना विविध प्रकारचे ज्ञान, कौशल्य प्राप्ती व समाजपूरक व्यक्तिमत्वाची जडण घडण होणे आवश्यक असते. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना …
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाचे माजी …
पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती ‘वक्ता …
सद्यस्थितीत शिक्षण संस्थांनी पारंपरिक अभ्यासाबरोबरच प्रदेशाच्या गरजा ओळखून उद्योगप्रधान शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने त्यासाठी पुढाकार घेऊन कोकणच्या …
गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. ‘केस स्टडीज’चा वापर …
भारतीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने देशातील ७,५६१ कि. मी. किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीतील मांडवी आणि भाट्ये येथील किनारपट्टीची स्वच्छता …
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अविष्कार संशोधन उपक्रमाचे आयोजन केले जाते. येथील गोगटे जोगळेकर …
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुस्तक अभिवाचन स्पर्धेत गोगटेजोगळेकर महाविद्यालयातीलप्रो. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक …
जलप्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिकमुक्त सागर किनारा यासाठी कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने मांडवी समुद्र किनारा येथे …